मुंबई (प्रतिनिधी) : राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितता असते. राजकारणाचे डावपेच चालतच राहतील, पण त्यामुळे राज्यकारभार थांबला आहे असे मुळीच होता कामा नये. लोकांचे दैनंदिन प्रश्न आणि समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच मंत्रालयातील विविध विभागांच्या सचिवांच्या बैठकीत म्हणाले. जनतेशी संबंधित महत्वाची कामे… Continue reading राज्यकारभार थांबता कामा नये : मुख्यमंत्री ठाकरे