कळे परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित : शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे, मल्हारपेठ-सावर्डे, मरळी परिसरात काही दिवसांपासून शेतीपंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडीत होत आहे. यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. परंतु, महावितरण मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून याकडे वेळीच न लक्ष दिल्यास इथल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. कळे महावितरण कार्यालयाकडून परिसरातील अनेक गावांत फिडरद्वारे शेतीपंपांना वीजपुरवठा केला जातो. आठवड्यातील सोमवार… Continue reading कळे परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित : शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

‘गोकुळ’च्या कारभारावर बोलण्याऐवजी विरोधकांकडून केवळ महाडिकांवर टीका : रवींद्र आपटे (व्हिडिओ)

गोकुळ दूध संघाच्या कारभारावर बोलण्याऐवजी विरोधकांकडून केवळ महाडिकांवरच होत असलेली टीका दूध उत्पादकांना आवडलेली नाही. निवडणुकीत ते आमच्याबरोबरच राहतील, असा विश्वास चेअरमन रवींद्र आपटे यांनी व्यक्त केला.  

कोल्हापूर जिल्ह्यात ‘महाराष्ट्र दिन’ साधेपणाने : निवासी उपजिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे राज्यात यावर्षी ‘महाराष्ट्र दिन’ अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम १ मे रोजी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी, महापालिकेचे आयुक्त,… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात ‘महाराष्ट्र दिन’ साधेपणाने : निवासी उपजिल्हाधिकारी

करवीर तालुक्यातील कोव्हिड केअर सेंटर साहित्यात गैरप्रकार नाहीच…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : यापूर्वी बंद करण्यात आलेल्या कोव्हिड केअर सेंटरचे साहित्य जवळच्या आरोग्य उपकेंद्रात ठेवण्यात आले होते. राजर्षि छ. शाहू विद्यानिकेतन,  शिंगणापूर येथील कोव्हिड केअर सेंटरचे साहित्य बालिंगा येथील आरोग्य उपकेंद्रात ठेवण्यात आले होते. त्यामुळे हे सर्व साहित्य कोव्हिड केअर सेंटरचे आहे. कोव्हिड केअर सेंटरवरील साहित्यामध्ये कोणताही गैरप्रकार झालेला नाही असे स्पष्टीकरण करवीर पंचायत समितीच्या… Continue reading करवीर तालुक्यातील कोव्हिड केअर सेंटर साहित्यात गैरप्रकार नाहीच…

इचलकरंजीत लसीकरणाच्या कामासाठी आरोग्य सेवेतील इच्छुकांनी पुढे यावे : आ. प्रकाश आवाडे

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहरावर दुसर्‍यांदा कोरोना महामारीचे संकट उद्भवले आहे. या संकटाला रोखण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी लसीकरण केंद्रे वाढविण्यात येत असून येथे अनुभवी, तज्ज्ञ आणि अर्हता प्राप्त  आरोग्य कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. तरी इच्छुकांनी शहरवासियांच्या सेवेसाठी पुढे यावे, असे आवाहन आ. प्रकाश आवाडे यांनी केले. इचलकरंजी येथे ताराराणी पक्ष कार्यालयात आयोजित बैठकीत ते… Continue reading इचलकरंजीत लसीकरणाच्या कामासाठी आरोग्य सेवेतील इच्छुकांनी पुढे यावे : आ. प्रकाश आवाडे

राजीव सातव यांची प्रकृती खालावली : राहुल गांधींचा पुण्यातील डॉक्टरांना फोन

पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील जहांगीर रूग्णालयात कोरोनावर उपचार घेणारे काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांची प्रकृती खालावली आहे. याची माहिती मिळताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करून सातव यांच्या प्रकृतीसंबंधी विचारपूस केली आहे. कोरोनाची लागण झाल्याची माहिती २२ एप्रिलला राजीव सातव यांनी ट्विट करून  दिली होती. सौम्य लक्षणं जाणवल्यानंतर चाचणी… Continue reading राजीव सातव यांची प्रकृती खालावली : राहुल गांधींचा पुण्यातील डॉक्टरांना फोन

‘गोकुळ’मध्ये सत्ता द्या ;  ८५ टक्के परतावा देऊ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळच्या सत्तारुढ गट दूध उत्पादकांना उत्पन्नातील ८२ टक्के परतावा देत असल्याचे सांगत आहे. वास्‍तविक पाहता व्यवस्थापन खर्चात बचत करुन देशातील अनेक संघांनी ८५ ते ९२ टक्के इतका परतावा दिलेला आहे. या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला विजयी करुन सत्ता द्या,  दूध उत्पादकांना ८५  टक्के परतावा देऊ, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि… Continue reading ‘गोकुळ’मध्ये सत्ता द्या ;  ८५ टक्के परतावा देऊ

अकिवाट येथील ३ उदमांजरांना सुरक्षितस्थळी सोडले

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथील कागे वेस परिसरात  अमर सौन्दत्ते यांच्या घराजवळ ३ उदमांजर आढळून आले. हेल्पिंग हॅन्ड अनिमल्स रेस्क्यू फोर्सच्या सदस्यांनी  ३ उदमांजर ताब्यात घेतले. त्यानंतर  प्राणीमित्र युनूस मणेर यांनी याची माहिती वन विभागाचे घनशाम भोसले, डॉ संतोष वाळवेकर, गजानन सकट, अमित कुंभार यांना दिली. या उदमांजरांना सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले. यावेळी… Continue reading अकिवाट येथील ३ उदमांजरांना सुरक्षितस्थळी सोडले

यंदाही महाराष्ट्र दिन साधेपणाने : राज्य सरकारने जारी केल्या सूचना

मुंबई  (प्रतिनिधी) :  राज्यात लॉकडाऊन सदृश कठोर निर्बंध लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ यावर्षीही  अत्यंत साधेपणाने साजरा करावा, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेने दिल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोविड-१९ च्या अनुषंगाने दिलेल्या सुरक्षित वावर व इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे. सर्वांसाठी मास्क बंधनकारक… Continue reading यंदाही महाराष्ट्र दिन साधेपणाने : राज्य सरकारने जारी केल्या सूचना

…तर महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट : तज्ज्ञांचा इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील लसीकरणाची गती मंदावल्यास राज्यात करोनाची तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. आपण वेगाने लसीकरण केले नाही, तर लोक नोकऱ्या आणि इतर कामांसाठी आता घराबाहेर पडू लागतील आणि त्यामधून कोरोनाची तिसरी लाट येईल,  असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. डिसेंबरमध्ये लोकांना सवलत देण्यात आल्याने ते बेजबादार झाले आणि त्यामुळेच… Continue reading …तर महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट : तज्ज्ञांचा इशारा

error: Content is protected !!