पुणे (प्रतिनिधी) : राज्य सरकारच्या कामावर सतत टीका करणाऱ्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टोला लगावला आहे. सरकारने चांगले काम केले, तरी फडणवीस टीकाच करणार आहेत. त्यांचे दुकान बंद होऊ नये, म्हणून ते टीका करत असतात, असे देशमुख यांनी म्हटले आहे. पुण्यातील येरवडा कारागृहाला आज (शुक्रवार) भेट दिल्यानंतर… Continue reading दुकान बंद होऊ नये, म्हणून फडणवीसांची टीका : अनिल देशमुख