दुकान बंद होऊ नये, म्हणून फडणवीसांची टीका : अनिल देशमुख

पुणे (प्रतिनिधी) : राज्य सरकारच्या कामावर सतत टीका करणाऱ्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टोला लगावला आहे. सरकारने चांगले काम केले, तरी फडणवीस टीकाच करणार आहेत. त्यांचे दुकान बंद होऊ नये, म्हणून ते टीका करत असतात, असे देशमुख यांनी म्हटले आहे. पुण्यातील येरवडा कारागृहाला आज (शुक्रवार) भेट दिल्यानंतर… Continue reading दुकान बंद होऊ नये, म्हणून फडणवीसांची टीका : अनिल देशमुख

कोरोना लसीच्या वितरणास येणार गती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने कोरोना लसीच्या आयात आणि निर्यातीला कोणतीही मर्यादा आणि परवान्याशिवाय परवानगी दिली आहे. कोरोना लसीचे वेगवान वितरण होण्यासाठी हा सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि उत्पादन शुल्क (सीबीआयसी) विभागाने कोरोना लसीच्या आयात-निर्यात नियमनात सुधारणा केल्या आहेत. या सुधारणा इलेक्ट्रॉनिक डिक्लेरशन आणि प्रोसेसिंग सुधारणा नियमन २०२० मध्ये केल्या… Continue reading कोरोना लसीच्या वितरणास येणार गती

बेघर नागरिकांसाठी पंतप्रधान मोदींची ‘मोठी’ घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नववर्षाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील बेघर नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. २०२२ पर्यंत देशातील सर्व बेघर नागरिकांना घरे बांधून देण्याची घोषणा मोदी यांनी केली. देशातील ६ राज्यांत भूकंपरोधी घरे बनविण्याच्या योजनेचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते आज (शुक्रवारी)  करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. हाउसिंग टेक्नोलॉजी चॅलेंज इंडिया अंतर्गत… Continue reading बेघर नागरिकांसाठी पंतप्रधान मोदींची ‘मोठी’ घोषणा

चंद्रकांतदादांना शिवसेनेचे प्रत्युत्तर

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘सामना’तून आपल्यावर गलिच्छ भाषेत टीका होत असल्याविषयी थेट संपादक रश्मी ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतर आता शिवसेनेकडून त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ‘सामना’मधून गलिच्छ टीका झाली, असे म्हणणे योग्य नाही. ‘सामना’त ठाकरी शैलीचा वापर केला जातो. तोच ‘सामना’चा ब्रँड आहे. त्या ब्रँडला साजेशी भाषा ‘सामना’त लिहिली… Continue reading चंद्रकांतदादांना शिवसेनेचे प्रत्युत्तर

कोरोनानंतर फार मोठा बदल होणार नाही : डॉ. प्रकाश आंबेडकर

पुणे (प्रतिनधी) : केंद्र व राज्य सरकारकडे अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याने कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटावर मात करता आलेली नाही. त्यामुळे कोरोनानंतर फार मोठा बदल होईल, असे मला वाटत नाही, अशी टीका बहुजन वंचित विकास आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आज (गुरूवार) केली. विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  आंबेडकर म्हणाले,… Continue reading कोरोनानंतर फार मोठा बदल होणार नाही : डॉ. प्रकाश आंबेडकर

पंचगंगा नदीसंबंधी पालकमंत्र्यांची महत्त्वाची सूचना

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पंचगंगा नदीमध्ये सांडपाणी सोडण्यापूर्वी ग्रामपंचायतींनी त्यावर प्रक्रिया करावी. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अशा प्रक्रिया प्रकल्पांवर निधी खर्च करावा. तसेच इचलकरंजी नगरपरिषदेने क्लस्टर पध्दतीने सांडपाणी उचलून प्रक्रिया करून प्रदूषण रोखण्याबाबतचा आराखडा सादर करावा, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील पंचगंगा नदी प्रदूषणबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलतत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले,… Continue reading पंचगंगा नदीसंबंधी पालकमंत्र्यांची महत्त्वाची सूचना

मुंबईवर दिल्लीचेही लक्ष : चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला सुचक इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून आतापासूनच भाजप-शिवसेनेचे दावे–प्रतिदावे सुरू झाले आहेत. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला सुचक इशारा दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीचे होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबईवर दिल्लीचेही लक्ष राहील, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा… Continue reading मुंबईवर दिल्लीचेही लक्ष : चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला सुचक इशारा

शिवसेना- काँग्रेसमध्ये केवळ नुरा कुस्ती : देवेंद्र फडणवीस

नागपूर (प्रतिनिधी) : औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याचा मुद्दा शिवसेनेने पुन्हा एकदा आपल्या अजेंड्यावर आणला आहे. तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने त्यास विरोध केला आहे. त्यातच आता या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. निवडणूक जवळ आल्यावरच औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा शिवसेनेला आठवतो, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी… Continue reading शिवसेना- काँग्रेसमध्ये केवळ नुरा कुस्ती : देवेंद्र फडणवीस

विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर अजित पवारांचे ‘मोठे’ विधान

पुणे (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोरेगाव भीमा मधील विजय स्तंभाला आज (गुरूवार)  सकाळी अभिवादन केले. कोरेगाव भीमा परिसराचा विकास आराखडा मंजूर करून द्या. त्यास कोणतीही अडचण येऊन देणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली.  अजित पवार म्हणाले की, या स्तंभाच्या आसपासची जागा ताब्यात घेण्यासाठी… Continue reading विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर अजित पवारांचे ‘मोठे’ विधान

‘त्याबद्दल’ चंद्रकांतदादा लिहीणार रश्मी ठाकरेंना पत्र..!

पुणे (प्रतिनिधी) : सामनामध्ये माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले. त्यामुळे ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडी नोटिसीविषयी लिहिताना अग्रलेखात आपल्याविषयी वापरलेली भाषा अशोभनीय असल्याची तक्रार चंद्रकांतदादांनी केली आहे. ‘डोक्यात सडकी हवा आणि… Continue reading ‘त्याबद्दल’ चंद्रकांतदादा लिहीणार रश्मी ठाकरेंना पत्र..!

error: Content is protected !!