महाराष्ट्रात वंचितचा काँग्रेसला 7 जागांवर पाठींबा ; प्रकाश आंबेडकरांचे खर्गेंना पत्र

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर राज्यात निवडणुकीचे पडघम वाजलेत. राज्यात महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. वंचितच्या सतत बदलणाऱ्या भूमिका आणि जास्त जागांची मागणी यामुळे महाविकास आघाडीने वंचितचा विचार सोडून वंचितविना निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. यातच वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना… Continue reading महाराष्ट्रात वंचितचा काँग्रेसला 7 जागांवर पाठींबा ; प्रकाश आंबेडकरांचे खर्गेंना पत्र

error: Content is protected !!