औरंगाबाद (वृत्तसंस्था) : समृद्धी महामार्गाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक सीमा वादावर बोलावे. तुम्ही आमचे पालक आहात. पालक असल्यासारखे बोला, अशी मागणी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. मराठवाडा साहित्य संमेलन शनिवारी सुरु झाले. याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीच्या खासदारांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची… Continue reading पंतप्रधानांनी कर्नाटक सीमा वादावर बोलावे : उद्धव ठाकरे