मुंबई (प्रतिनिधी) : भाजपने अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय उशिरा का होईना घेतला. याचा आनंद आहे, भाजपने माघार घेतली हेच महत्त्वाचे आहे. एकदा भाजपने माघार घेतल्यानंतर त्यांच्या भूमिकेवर शंका घेण्याने काहीही होणार नाही आणि भाजपने उशिरा निर्णय घेतला, अशी टीका करण्यात आता काहीही अर्थ नाही. रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांची पत्नीची बिनविरोध निवड व्हावी, अशी… Continue reading माघारीनंतर भाजपच्या भूमिकेवर टीका करणे अयोग्य : पवार