मेलबर्न (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीमधील भारताचा शेवटचा सामना रविवारी झिम्बाब्वे विरुद्ध रंगणार आहे. प्रत्येक संघाच्या शेवटच्या सामन्यापर्यंत उपांत्यफेरीमध्ये कोणता संघ जणार हे निश्चित नाही, अशी ग्रुप टूची स्थिती असताना भारताला हा सामना जिंकावाच लागणार आहे. उपांत्यफेरीमध्ये आप स्थान निश्चित करण्यासाठी मोठ्या फरकाने सामना जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल. पाकिस्ताननेच गुरुवारी दक्षिण आफ्रिकेला मोठ्या… Continue reading झिम्बाब्वेविरुद्ध भारताला मोठ्या फरकाने सामना जिंकावाच लागणार