कोल्हापूर (प्रतिनिधी) : आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, आरोग्य, जिल्हा परिषद, महापालिका इत्यादी सर्व महत्त्वाच्या यंत्रणांनी पावसाळा कालावधीमध्ये त्यांच्या विभागामध्ये पूर व्यवस्थापनाचा नियंत्रण कक्ष २४ तास सुरू केला आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग, नद्यांची पाणीपातळी तसेच जिल्ह्यातील कोणते… Continue reading आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सज्ज : जिल्हाधिकारी