नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला चढवून अनेकांचे बळी घेतले, कोट्यवधींचे नुकसान केले. या वेळी देशभरात पाकिस्तानविरुद्ध अत्यंत संतापाची भावना असताना तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने या हल्ल्याचा निषेध करण्याशिवाय पाकिस्तानविरुद्ध कोणतीच कारवाई केली नाही. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारने असा कचखाऊपणा का दाखवला, याविषयी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा… Continue reading मनमोहन सिंग अन् २६/११ हल्ल्याबाबत बराक ओबामांचा धक्कादायक दावा…