WTC पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया मारेल टॉप – 2 मध्ये एन्ट्री..?

मुंबई ( प्रतिनिधी ) : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा उत्साह हळूहळू शिगेला पोहोचत आहे. ॲडलेड कसोटी हरल्यानंतर डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलच्या टॉप-2 मधून टीम इंडिया बाहेर गेली आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीपूर्वी भारताला पुन्हा एकदा टॉप-2 मध्ये स्थान मिळू शकते. सध्याच्या डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया 60.71 टक्के गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका 59.26 टक्के गुणांसह दुसऱ्या… Continue reading WTC पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया मारेल टॉप – 2 मध्ये एन्ट्री..?

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर ‘BCCI’चा मोठा निर्णय…

मुंबई – भारताने न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर बीसीसीआय अॅक्शन मोडवर आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने प्रथमच मायदेशात न्यूझींलडविरुध्द कसोटी मालिका गमावली. गेल्या 12 वर्षात भारताने आपल्याच भूमीवर मालिका गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता याबाबत बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यातील पराभवानंतर बीसीसीने सर्व खेळाडूंची दिवाळी सुट्टी रद्द केली आहे. यामध्ये रोहित शर्मा,… Continue reading न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर ‘BCCI’चा मोठा निर्णय…

बंगळुरूनंतर पुण्यातही भारताचा दारुण पराभव…

पुणे – भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळला गेला. या कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरू येथे पाडला होता, ज्यामध्ये भारताचा पराभव झाला. आता बंगळुरूच्या पाठोपाठ पुण्यातही भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. कसोटी मालिकेतील दुसरा सामना न्यूझीलंडने 113 धावांनी जिंकला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी… Continue reading बंगळुरूनंतर पुण्यातही भारताचा दारुण पराभव…

टीम इंडियाला मोठा धक्का, ‘या’ खेळाडूला सोडावे लागले मैदान

बंगळूरू – भारतीय संघाने बंगळूरूमध्ये सुरू असलेल्या न्यूझीलंड विरुध्दच्या सामन्यात टॉस जिंकूनही निराशाजनक कामगिरी केली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारताचे 5 फलंदाज शुन्यवर तंबूत परतले. यातच यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावे लागले. याला दुष्काळात तेरावा महिनाच म्हणावे लागेल. भारत विरुद्ध न्यूझीलंडचा पहिल्याच सामना 46 धावांवर आटोपला. त्यानंतर गोलंदाजांकडून दमदार कामगिरीची अपेक्षा होती. पण न्यूझीलंडच्या फलंदाजांनी… Continue reading टीम इंडियाला मोठा धक्का, ‘या’ खेळाडूला सोडावे लागले मैदान

तब्बल 27 वर्षानंतर मुंबई टीमने इराणी चषकावर कोरले नाव…

मुंबई – अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या टीमने इराणी कप 2024 मध्ये दमदार कामगिरी करीत विजेतेपद पटकावले. मुंबईच्या संघाने तब्बल 27 वर्षांनंतर ही ट्रॉफी जिंकली. यापूर्वी 1997 मध्ये संघाने अशी कामगिरी केली होती. पहिल्या डावात फलंदाजी करताना मुंबईने सर्वबाद 537 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात शेष भारताने पहिल्या डावात 416 धावा केल्या. त्यासाठी अभिमन्यू इसवरनने 191 धावांची… Continue reading तब्बल 27 वर्षानंतर मुंबई टीमने इराणी चषकावर कोरले नाव…

error: Content is protected !!