मुंबई : विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर आणखी एका खेळाडूने टी-२० क्रिकेटला अलविदा केला आहे. दरम्यान, विराट कोहिली नंतर भारताने टी-२० विश्वचषक २०२४ जिंकल्यानंतर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटला अलविदा केला. यानंतर आता अष्टपैलू रवींद्र जडेजाने टी-२० फॉरमॅटला अलविदा केला आहे. मात्र, रवींद्र जडेजा वनडे आणि कसोटीत खेळत राहणार आहे.दरम्यान, शनिवारी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा… Continue reading किंग कोहली, हिटमॅननंतर आता रवींद्र जडेजाचाही T20 ला अलविदा
किंग कोहली, हिटमॅननंतर आता रवींद्र जडेजाचाही T20 ला अलविदा
