महिलांबाबत समाज माध्यमांसमोर बोलताना सर्वांनी भान..; रुपाली चाकणकर

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने केलेल्या तक्रारीच्या अर्जावर कारवाईला सुरूवात झाली आहे. राज्य महिला आयोगाने यासंदर्भात कारवाईचे पहिले पाऊल उचलत मुंबई पोलिसांना वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतीत राज्य महिला आयोगाकडून माहिती देण्यात… Continue reading महिलांबाबत समाज माध्यमांसमोर बोलताना सर्वांनी भान..; रुपाली चाकणकर

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा जिल्हा दौरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या दिनांक 19 आणि 20 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी रात्री 9 वाजता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे आगमन आणि मुक्काम करणार आहेत. शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते 2 वाजता… Continue reading राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा जिल्हा दौरा

कोल्हापुरातील महिलांनी आपल्या तक्रारी मांडाव्यात : रुपाली चाकणकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी शुक्रवार 20 डिसेंबर रोजी तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोल्हापूर येथे सकाळी 11 वाजता होणार असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि सदस्य सचिव माया पाटोळे तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. जिल्ह्यात होणा-या या जनसुनावणीत महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या… Continue reading कोल्हापुरातील महिलांनी आपल्या तक्रारी मांडाव्यात : रुपाली चाकणकर

अजितदादाच मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं कोण म्हणालं…

मुंबई – महिलांचे प्रश्न काय आहेत हे जाणून घेऊन ते सोडवणारे अजितदादा हे मुख्यमंत्री व्हायलाचं हवेत असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे बोलण्यासारखं असं काही नाही, त्यामुळे ते फक्त महायुतीवर टीका करतात असा टोलाही त्यांनी यावेळेस लगावला. महिला मुख्यमंत्री झाली तर आपल्याला आवडेल अशा प्रकारचं वक्तव्य काँग्रेसच्या खा. वर्षा… Continue reading अजितदादाच मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं कोण म्हणालं…

error: Content is protected !!