नागरी लष्करी समन्वयासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली तातडीची बैठक..!

मुंबई : नागरी लष्करी समन्वयासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे. वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीत एकनाथ शिंदे, अजित पवारही उपस्थित होते. तीनही दलाचे अधिकारी बैठकीला उपस्थित राज्य सरकार अधिक समन्वयाने काम करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय. वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीत लष्कराचे लेफ्टनंट जनरल पवन चढ्ढा, लष्कराचे कर्नल संदीप सील, रियर अॅडमिरल… Continue reading नागरी लष्करी समन्वयासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली तातडीची बैठक..!

नागपूरमधून सुरू झाला युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा महाराष्ट्र दौरा..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : समाज माध्यमांमध्ये प्रभावी ठरलेल्या युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी नागपूरमधून राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. नागपूर आणि वर्धा शहरातील सामाजिक, राजकीय आणि डिजीटल क्षेत्रातील कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. प्रारंभी नागपूरमध्ये भाजप कार्यालयाला भेट देवून, युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तरूणांना संधी आणि डिजीटल माध्यमांचा सकारात्मक… Continue reading नागपूरमधून सुरू झाला युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा महाराष्ट्र दौरा..!

कोल्हापूर उद्यम को-ऑप सोसायटीच्या अध्यक्षपदी माजी आमदार जयश्री जाधव यांची बिनविरोध निवड..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूर उद्यम को-ऑप सोसायटीच्या अध्यक्षपदी माजी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव तर उपाध्यक्षपदी सुधाकर बापूसो सुतार यांची बिनविरोध निवड झाली. कोल्हापूर उद्यम सोसायटी ही महाराष्ट्रातील नावाजलेली सहकारी औद्योगिक संस्था आहे. या संस्थेच्या सन २०२५-२०३० या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार, शिवसेना उपनेत्या जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू जुने सत्तारूढ पॅनेल’ने… Continue reading कोल्हापूर उद्यम को-ऑप सोसायटीच्या अध्यक्षपदी माजी आमदार जयश्री जाधव यांची बिनविरोध निवड..!

एकत्र येण्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या..?

मुंबई : सध्या राज्यातील राजकारणात एक मुद्दा फार चर्चेत आहे, तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? राष्ट्रवादी काँग्रेस: शरदचंद्र पवार पक्षाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील पक्षासोबत जाव, असा एक मतप्रवाह पक्षात असल्याचं खुद्द शरद पवार यांनी सांगितलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आलं. त्याशिवाय पवार म्हणाले की, केंद्रात विरोधीपक्षात बसायचं की… Continue reading एकत्र येण्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या..?

लोकशाही – संविधान संरक्षणाची भूमिका घेणाऱ्या पक्षांना बरोबर घेऊन काँग्रेस भाजपाविरोधात लढत राहील: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येत असतील तर त्यावर आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण यासंदर्भात काही ठोस समोर आल्यावरच त्यावर प्रतिक्रिया देणे उचित होईल. दुभंगलेले पक्ष, मने वा दोन भाऊ एकत्र येत असतील तर हरकत नाही. काँग्रेस पक्ष भारत जोडोचा विचार घेऊन पुढे जात आहे, सर्वांनी एकत्र येताना विभाजनवादी विचाराला मुठमाती… Continue reading लोकशाही – संविधान संरक्षणाची भूमिका घेणाऱ्या पक्षांना बरोबर घेऊन काँग्रेस भाजपाविरोधात लढत राहील: हर्षवर्धन सपकाळ

युद्धसराव म्हणजे आम्हाला बंदुका देणार आहात का..? संजय राऊतांचा खोचक सवाल

मुंबई : केंद्र सरकारने संपूर्ण देशाची युद्धसज्जता निर्माण करण्यासाठी आणि पाकिस्तान सोबत निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीमध्ये देशाच्या प्रत्येक नागरिकाला एका सैनिकासारखं सावध बनवण्यासाठी मॉकड्रीलचे निर्देश दिले आहे. स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या मॉक ड्रीलची अंमलबजावणी उद्या बुधवारी करणार आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल… Continue reading युद्धसराव म्हणजे आम्हाला बंदुका देणार आहात का..? संजय राऊतांचा खोचक सवाल

बीडमध्ये संतप्त नागरिकांनी अजितदादांच्या फोटोला घातलं अभ्यंगस्नान..!

बीड ( प्रतिनिधी ) : उन्हाच्या झळांसोबतच राज्यातील अनेक धरणं, तलावातील जलसाठा कमी झाला आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये पाणीटंचाईचा सावट पसरले आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. काही ठिकाणी टँकरच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. तर राज्यातील अनेक ग्रामपंचायतींवर हंडे मोर्चे निघत आहे. अशातच बीडमधील भीषण परिस्थीती समोर आली असून संतप्त… Continue reading बीडमध्ये संतप्त नागरिकांनी अजितदादांच्या फोटोला घातलं अभ्यंगस्नान..!

पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू;उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश

मुंबई : पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने श्रीमती तनिषा भिसे या भगिनीला आपला प्राण गमवावा लागला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार… Continue reading पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू;उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश

वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देणे अजित पवारांची सत्तेसाठी लाचारी: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत सरकार मध्ये सहभागी झालो तरी शिव, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराचा वारसा सोडला नाही असे सांगणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा उघडा पडला आहे. भाजपा सरकारने आणलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन अजित पवार यांनी सत्तेसाठी भाजपापुढे लोटांगणच घातले असल्याचा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष… Continue reading वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देणे अजित पवारांची सत्तेसाठी लाचारी: हर्षवर्धन सपकाळ

पालघर जिल्ह्यातील रोहयो मजूरांच्या थकबाकीचा प्रश्न विधानसभेत अजितदादांच्या उत्तराने चुटकीसरशी सुटला

मुंबई : पालघर जिल्ह्याच्या वाडा, जव्हार, विक्रमगड तालुक्यातील रोजगार हमी योजनेवरील 4 हजार मजुर थकीत मजूरीची रक्कम मिळावी म्हणून तहसिल कार्यालयासमोर सकाळपासून थांबून असल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत संवेदनशीलतेने दखल घेऊन संबंधित मजुरांना त्यांची 45कोटींची थकबाकी होळी सणापूर्वी तात्काळ वितरीत करण्यात येईल, अशी घोषणा केली. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या… Continue reading पालघर जिल्ह्यातील रोहयो मजूरांच्या थकबाकीचा प्रश्न विधानसभेत अजितदादांच्या उत्तराने चुटकीसरशी सुटला

error: Content is protected !!