टोप (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यातील मागील ०५ वर्षातील रस्ते अपघातांचा आढावा घेतला असता, हेल्मेट न वापरल्यामुळे वर्षभरात अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. वाहतूक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की , वाहन चालवताना स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे अशी पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. १ जानेवारी २०२५ पासून शिरोली औद्योगिक क्षेत्रामध्ये हेल्मेट सक्ती करण्यात येणार… Continue reading पोलीस प्रशासनाकडून शिरोली औद्योगिक क्षेत्रामध्ये हेल्मेट सक्ती ..!
पोलीस प्रशासनाकडून शिरोली औद्योगिक क्षेत्रामध्ये हेल्मेट सक्ती ..!
