गोकुळ शिरगावात 2 अट्टल चोरट्यांना अटक..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : 17 डिसेंबर सायकांळी 4 ते 18 डिसेंबर सकाळी 07. 15च्या दरम्यान, गोकुळ शिरगांव गावच्या हदीतील आझादनगर येथील रफीक जमादार यांच्या मालकीच्या घरात ता. करवीर जि. कोल्हापूर या ठिकाणी फिर्यादी राहत असलेल्या घरातून रोख रक्कम 15,000/- रुपये आणि रिक्षाचे साहीत्य तसेच स्टीलचे नवीन कॉक असे एकुन 30,000/- रुपये किंमतीचे साहीत्य कोणीतरी अज्ञात चोरटयाने… Continue reading गोकुळ शिरगावात 2 अट्टल चोरट्यांना अटक..!

पोलीस प्रशासनाकडून शिरोली औद्योगिक क्षेत्रामध्ये हेल्मेट सक्ती ..!

टोप (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यातील मागील ०५ वर्षातील रस्ते अपघातांचा आढावा घेतला असता, हेल्मेट न वापरल्यामुळे वर्षभरात अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. वाहतूक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की , वाहन चालवताना स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे अशी पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. १ जानेवारी २०२५ पासून शिरोली औद्योगिक क्षेत्रामध्ये हेल्मेट सक्ती करण्यात येणार… Continue reading पोलीस प्रशासनाकडून शिरोली औद्योगिक क्षेत्रामध्ये हेल्मेट सक्ती ..!

पोलीस पाटील भरत सुर्यवंशी यांनी लाच मागितल्याची तक्रार..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बोरीवडे, (ता. पन्हाळा ) येथील पोलीस पाटील भरत शंकर सुर्यवंशी यांनी लाच मागितल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी पन्हाळा पंचक्रोशीत चर्चेला उधाण आले आहे. यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणेतून मिळालेली माहिती अशी, बोरीवडे गावचे पोलीस पाटील सुर्यवंशी व कोडोली पोलीस स्टेशन येथील पोलीस अंमलदार यांनी, तकारदार यांना ते चोरून देशी दारू विक्री करतात… Continue reading पोलीस पाटील भरत सुर्यवंशी यांनी लाच मागितल्याची तक्रार..!

अल्लू अर्जुनची तुरूंगातून सुटका ; हात जोडून म्हणाला…

मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिणसह बॉलिवूडवर वेगळी छाप उमटवणारा पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनला काल अटक करण्यात आली होती. हैदराबादच्या संध्या थिएटर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक केली होती. हैदराबादेत झालेल्या या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल झाला होता आणि त्याला चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केली होती. अटकेमुळे अल्लू अर्जुनला रात्र… Continue reading अल्लू अर्जुनची तुरूंगातून सुटका ; हात जोडून म्हणाला…

दुचाकी चोर पोलिसांच्या ताब्यात ; एकाला अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : परजिल्ह्यातून येऊन पाहणी करून सराईतपणे दुचाकी चोरणाऱ्या दिपक पांडुरंग वाघमारे यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने सापळा रचून अटक केली. त्याने चोरलेल्या मोटारसायकली जप्त केल्या. वाघमारे विरूद्ध यापुर्वी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात एकूण 22 मोटर सायकलचे गुन्हे दाखल आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे बाबत… Continue reading दुचाकी चोर पोलिसांच्या ताब्यात ; एकाला अटक

लाच स्विकारणाऱ्या 2 ग्रामविकास अधिकाऱ्यांना अटक..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लाचलुचपत प्रतीबंध विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार सापळा रचून लाच स्विकारणाऱ्या 2 ग्रामविकास अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यामध्ये सचिन बाळकृष्ण मोरे, वय – 44 वर्षे, पद – ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामविकास अधिकारी) ग्रामपंचायत परखंदळे आणि बांबवडे, ता. शाहूवाडी , जि. कोल्हापूर आणि प्रथमेश रविंद्र डंबे, वय -22 वर्षे, पद – ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामविकास… Continue reading लाच स्विकारणाऱ्या 2 ग्रामविकास अधिकाऱ्यांना अटक..!

कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवर नाकाबंदी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव येथे महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यासाठी ठाकरे गट शिवसेनेचे नेते रवाना झाले आहेत. परंन्तु कर्नाटक पोलिसांनी राज्यातील नेत्यांना बेळगावात येण्यास प्रवेशबंदी केली आहे. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला कर्नाटक पोलिसांची परवानगी नाही. परवानगी नसताना देखील महाराष्ट्र… Continue reading कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवर नाकाबंदी

5 वर्षीय मुलीचे अपहरण करणारे 2 गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या चोरी, अपहरण, आणि खुणांचे सत्र वाढत चाललेले आपल्याला पहायला मिळते. अशातच आता, 5 वर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्या दोन गुन्हेगारांना 12 तासाच्या आत शोधून त्या 5 वर्षीय मुलीची सुटका करण्यास पोलिसांना यश आले आहे. आरोपी संतोष सुरेश माळी ( रा. यादवनगर ) हा दारू या व्यसनाच्या आहारी असल्याने त्याची पत्नी 1 महिन्यापूर्वी… Continue reading 5 वर्षीय मुलीचे अपहरण करणारे 2 गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात..!

ऊस आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची स्वाभिमानी कार्यकर्त्यांशी चर्चा..!

रांगोळी (प्रतिनिधी) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तुटणाऱ्या ऊसाला 3700 रुपये दर मिळावा यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन शिंदे यांनी रांगोळीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी यांची बैठकी घेऊन आंदोलनबाबत चर्चा केली. स्वाभिमान शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी चालू तुटणाऱ्या ऊसाला 3700 रुपये दर मिळावा यासाठी साखर… Continue reading ऊस आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची स्वाभिमानी कार्यकर्त्यांशी चर्चा..!

धारदार शस्त्राने वार केल्याने तरूणाचा जागीच मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या चोरी आणि खूनांचे सत्र वाढत चालले असल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आता, अंबप मध्ये 19 वर्षीय तरूणाचा खून झाला असल्याची घटना समोर येत आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली असून यश किरण दाभाडे असे त्या मृत तरूणाचे नाव आहे. खुनाचे कारण अद्यापही समजू शकले नाही. यश दाभाडे याचे शिक्षण बारावीपर्यंत पूर्ण… Continue reading धारदार शस्त्राने वार केल्याने तरूणाचा जागीच मृत्यू

error: Content is protected !!