गोरगरीब लाभार्थ्यांना पेन्शनचा आधार..; पालकमंत्री हसन मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी) : आपण नेहमीच गोरगरीब जनता हे केंद्रबिंदू मानून कायमपणे काम करीत आलो आहे. संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचा राज्यातील लाखो गोरगरीबांना याचा लाभ झाला आहे. आपल्या तालुक्यामध्ये 22 हजार लाभार्थी आहेत. आता नव्याने 800 लाभार्थ्यांना मंजुरी पत्र दिली. गोरगरीबांना मिळणारी ही पेन्शन त्यांची आधार बनली आहे. असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य तथा कोल्हापूर… Continue reading गोरगरीब लाभार्थ्यांना पेन्शनचा आधार..; पालकमंत्री हसन मुश्रीफ

error: Content is protected !!