कॉफीच्या अतिसेवनाने आरोग्यावर होऊ शकतात दुष्परिणाम, जाणून घ्या…

कोल्हापूर( प्रतिनिधी ) : अनेकांना कॉफी पिणे आवडते. कॉफी हे जगभरात सर्वाधिक सेवन केल्या जाणाऱ्या पेयांपैकी एक आहे. दूध आणि साखर नसलेली कॉफी दीर्घ आयुष्यासाठी चांगली आहे. कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत, परंतु त्याचा अतिसेवनाने शरीरावर दुष्परिणामही होऊ शकतात. कॉफी पिण्याचे काही दुष्परिणाम खालीलप्रमाणे आहेत. त्याच बरोबर डिहायड्रेश, डोकेदुखी, मायग्रेन, चक्कर येणे, स्नायू दुखणे अशा… Continue reading कॉफीच्या अतिसेवनाने आरोग्यावर होऊ शकतात दुष्परिणाम, जाणून घ्या…

मुख्यमंत्री फडणीसांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

मुंबई : बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण खुपच गंभीर झाले असून या प्रकरणाची एसआयटी चौकशी आणि न्यायालयील चौकशी केली जाईल. आणि सध्या या प्रकरणातील पोलीस एसपींची लगेच बदली करण्यात आलेली आहे. बीडमधील प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “बीडच्या मस्साजोगमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडल्याचे दिसत आहे. ते लवकरात लवकर बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.… Continue reading मुख्यमंत्री फडणीसांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

अशोक सराफ – वंदना गुप्ते यांची जोडी पुन्हा एकत्र

मुंबई : आपल्या महाराष्ट्राचे लाडके अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ हे पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. राजकमल एंटरटेनमेंट’ यांच्या प्रॉडक्शन हाऊस मार्फत प्रेक्षकांना एक नवा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचं नाव अजून गुलदस्त्यातच ठेवले गेले आहेत तरी या चित्रपटात अनेक वर्षांनी आपल्याला दिग्गज अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि… Continue reading अशोक सराफ – वंदना गुप्ते यांची जोडी पुन्हा एकत्र

परभणीतील संविधान तोडफोड करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा …

 कळे (प्रतिनिधी) : संपूर्ण जगात भारतीय संविधानाचा गौरव होत असताना मराठवाड्यातील परभणी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारताचे मानचिन्ह असणाऱ्या संविधानाच्या प्रतिकृती मोडतात. असे करणाऱ्यावर तसेच या समाजकंटकाची पाठराखण करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. आंदोलनातील मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंद करून त्यास निलंबित करावे. या मागणीचे निवेदन भारतीय… Continue reading परभणीतील संविधान तोडफोड करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा …

दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांना होणार ‘हा’ मोठा फायदा

पुणे : महाराष्ट्र माध्यमिक – उच्च माध्यमिक मंडळाने दहावी आणि बारावीची परीक्षा दहा ते बारा दिवस आधीच घेण्यात येणार आहे. पण परीक्षेच्या वेळी सोशल मीडियावर वेळापत्रक व्हायरल केले जाते आणि त्या खुप साऱ्या सूचनांमुळे विद्यार्थी-पालक यांच्यामध्ये गोंधळ निर्माण होत आहे. तर अनेक ठिकाणी स्पेशल क्लासेसच्या शिकवणीमुळे या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील चुकल्या गेल्या आहेत. तर… Continue reading दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांना होणार ‘हा’ मोठा फायदा

आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवसाचे महत्व काय ? : जाणून घ्या

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस अधिकृतपणे 2005 साली घोषित करण्यात आला होता. हे एक वार्षिक स्मरणपत्र म्हणून काम करते की आमचे परस्पर जोडलेले जग एकमेकांना उंचावण्याच्या, वैयक्तिक यश तसेच संपूर्ण मानवी कुटुंबाच्या समृद्धीला चालना देण्याच्या एकंदर वचनबद्धतेवर अवलंबून आहे. आज आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस दरवर्षी 20 डिसेंबरला साजरा केला जातो. हा दिवस देशांना… Continue reading आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवसाचे महत्व काय ? : जाणून घ्या

हिवाळ्यात त्वचेला कोरफड जेल लावण्याचे हे आहेत फायदे : जाणून घ्या

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हिवाळ्यात त्वचेमध्ये थोडा का असेना बदल होतोच. या सतत होणाऱ्या बदलांमुळे त्वचा कोरडी आणि खराब होते. जर आपण बाहेर गेलो असलो तर धूळ, माती आणि प्रदूषणाचा परिमाण सुद्धा त्वचेवर दिसून येतो. सुंदर आणि गोरीपान त्वचा दिसण्यासाठी महिला आणि पुरुष सतत काहीतरी प्रयत्न करत असतात. कधी फेशिअल केले जाते तर कधी बाजारात उपलब्ध… Continue reading हिवाळ्यात त्वचेला कोरफड जेल लावण्याचे हे आहेत फायदे : जाणून घ्या

संजीवनच्या 30 व्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा येथील संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स या निवासी ज्ञान समूहाचा शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहा मध्ये संपन्न झाला. सोहळ्याचा आरंभ स्वागत गीताने झाला. सोहळ्याच्या सर्व मान्यवरांचा परिचय प्रसाद जाधव यांनी करून दिला. त्यानंतर क्रीडा ज्योतीचे शुभ आगमन मैदानावर झाले. इयत्ता बारावीची विद्यार्थिनी मेघा बावणे हिने सर्व… Continue reading संजीवनच्या 30 व्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

कांद्याच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची घसरण : शेतकऱ्यांना मोठा फटका

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या राज्यातील सर्व शेतकरी चिंतेत आहे. कारण वाढत असणारे कांद्याचे दर अचानक घसरत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. सध्या जिल्ह्यात लाल कांद्याच्या दरात घसरण सुरुच आहेत. गेल्या काही 15 दिवसात कांद्याच्या दरात तब्बल 1500 ते 2000 रुपयांची घसरण झाली आहे. तर जास्तीत जास्त दर हा 2 हजार 800 रुपये मिळत… Continue reading कांद्याच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची घसरण : शेतकऱ्यांना मोठा फटका

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्या बोर्डचे उद्घाटन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्या बोर्डचे उद्घाटन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी राज्यमंत्री दर्जा यांच्या हस्ते मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय कोल्हापुर येथे करण्यात आले. या कार्यकमास जैन बॉर्डींगचे अध्यक्ष सुरेश रोटे, जैन बोंर्डींगचे सचिव शेटे… Continue reading जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्या बोर्डचे उद्घाटन

error: Content is protected !!