मुंबई : बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण खुपच गंभीर झाले असून या प्रकरणाची एसआयटी चौकशी आणि न्यायालयील चौकशी केली जाईल. आणि सध्या या प्रकरणातील पोलीस एसपींची लगेच बदली करण्यात आलेली आहे. बीडमधील प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “बीडच्या मस्साजोगमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडल्याचे दिसत आहे. ते लवकरात लवकर बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.… Continue reading मुख्यमंत्री फडणीसांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
मुख्यमंत्री फडणीसांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
