मेलबर्नमधील पराभवानंतर काय म्हणाला रोहित शर्मा..?

मुंबई ( प्रतिनिधी ) : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला जिंकण्यासाठी 340 धावा करायच्या होत्या. मात्र या लक्षाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव अवघ्या 155 धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाला 184 धावांनी डाव गमवावा लागला आहे. तर या सिरीजमध्ये… Continue reading मेलबर्नमधील पराभवानंतर काय म्हणाला रोहित शर्मा..?

विराट कोहलीला ठोठावला दंड..! काय आहे कारण ?

मुंबई ( प्रतिनिधी ) : मेलबर्न येथे भारत – ऑस्टेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण या सामन्यादरम्यान विराट कोहलीला दंड ठोठवण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी विराट कोहलीला त्याच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड… Continue reading विराट कोहलीला ठोठावला दंड..! काय आहे कारण ?

भारत -ऑस्ट्रेलिया सामन्याची वेळ बदलली..!

मुंबई (प्रतिनिधी ) : काल श्रीलंकेचा पराभव करत दक्षिण आफ्रिकाने डब्लूटीसीच्या पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावरून पहिल्या स्थानावर गेला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सध्या सुरू असलेल्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आता जवळ आला आहे. तिसरा सामना 14 डिसेंबरपासून गाबाच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जाणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पोहोचली तेव्हा या दोन्ही संघांमधील… Continue reading भारत -ऑस्ट्रेलिया सामन्याची वेळ बदलली..!

WTC पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया मारेल टॉप – 2 मध्ये एन्ट्री..?

मुंबई ( प्रतिनिधी ) : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा उत्साह हळूहळू शिगेला पोहोचत आहे. ॲडलेड कसोटी हरल्यानंतर डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलच्या टॉप-2 मधून टीम इंडिया बाहेर गेली आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीपूर्वी भारताला पुन्हा एकदा टॉप-2 मध्ये स्थान मिळू शकते. सध्याच्या डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया 60.71 टक्के गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका 59.26 टक्के गुणांसह दुसऱ्या… Continue reading WTC पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया मारेल टॉप – 2 मध्ये एन्ट्री..?

error: Content is protected !!