मुंबई ( प्रतिनिधी ) : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला जिंकण्यासाठी 340 धावा करायच्या होत्या. मात्र या लक्षाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव अवघ्या 155 धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाला 184 धावांनी डाव गमवावा लागला आहे. तर या सिरीजमध्ये… Continue reading मेलबर्नमधील पराभवानंतर काय म्हणाला रोहित शर्मा..?
मेलबर्नमधील पराभवानंतर काय म्हणाला रोहित शर्मा..?
