Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the happy-elementor-addons domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/l5hyiot1whqn/public_html/livemarathi.in/wp-includes/functions.php on line 6121
#farmer Archives -

अब की बार 40 अंश पार

मुंबई : राज्यात काही ठिकाणी उन्हाचा पारा 40 अंशावर गेला आहे. त्यामुळे राज्यातील फळे, भाजीपाला, नव्याने लागवड केलेल्या रोपांची होरपळ होत आहे. काकडी, केळी, पपई, द्राक्षे, कलिंगड यांसारखी पिके करपून जात आहेत. उन्हाळी पाऊस कमी पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. फळभाज्या कारपल्या उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार या भागातील पपई ची झाडे, फळे करपली… Continue reading अब की बार 40 अंश पार

वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांची आधारवड..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात सध्या ऊस गळीत हंगाम सुरू झाला आहे. शेतकरी जोमाने कामाला लागले आहेत. ११ महिने अहोरात्र झटून शेतकऱ्यांनी पिकाच्या गळतीचा हंगाम सुरू आहे. ऊसाची लागवड करण्यासाठी शेतकरी पहिल्यांदा नांगरट, मेहनत, मशागत करून ऊस पेरणीसाठी शेतजमीन तयार करतो. नंतर ऊसाची लागवड करण्यासाठी आपल्या कुटुंबियासोबत शेतकरी अधिकचे बाहेरील मजूर घेत असतात. ऊसाची लागवड केल्यानंतर… Continue reading वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांची आधारवड..!

कोल्हापुरातील कासारवाडी येथे रानडुकरांची दहशत

कासारवाडी ( प्रतिनिधी ) : सादळे (ता. करवीर) येथील डोंगरावरील शेतात रानडुकरांनी धुमाकूळ घातलेला असून सुमारे 4 एकर भुईमुग पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. रानडुकरांच्या या उपद्रवामुळे परिसरातील शेतकरी वर्ग हताश झाला आहे. नुकसान झालेल्या पिकांची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. पीकाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी या युक्त्या लढवतात… सादळे… Continue reading कोल्हापुरातील कासारवाडी येथे रानडुकरांची दहशत

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार : शरद पवार

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांची तीव्रतेने मागणी होत आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी हा महामार्ग रद्द करण्याबाबत सविस्तर चर्चा करू अशी ग्वाही शरद पवार यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळास दिली. हॉटेल पंचशील येथे या शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन… Continue reading शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार : शरद पवार

कंगणाच्या ‘या’ वक्तव्याने वातावरण तापले अन्…!

मुंबई(प्रतिनिधी) : कंगना रणौत ही कोणत्या ना कोणत्या कारणात्सव कायम चर्चेत असते.सध्या कंगना रणौत आपल्या अपकमींग सिनेमा ‘इमर्जन्सी’ सिनेमाची चर्चा सुरू आहे. कंगना सध्या या सिनेमाचं प्रमोशन करत आहे. नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणारी कंगना आता शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. शेतकरी आंदोलनावर काय म्हणाली कंगना …? नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने देशाचं… Continue reading कंगणाच्या ‘या’ वक्तव्याने वातावरण तापले अन्…!

शेतकरी बांधवांच्या खात्यात ‘या’ योजनेचे पैसे जमा होणार

मुंबई (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता आज जमा होणार असून , पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.परळी येथील कृषी महोत्सवामध्ये केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते हे पैसे वितरित करण्यात येणार असून त्याचा फायदा देशातील 1 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे .राज्य शासनाने जाहीर केलेल्या सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावयाच्या… Continue reading शेतकरी बांधवांच्या खात्यात ‘या’ योजनेचे पैसे जमा होणार

‘साहेब शेतकऱ्याला लग्नासाठी मुली देईनात’ शेतकरी पुत्राची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, म्हणाला…

भंडारा : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेनुसार महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत.याच पार्श्वभूमीवर भंडाऱ्यातील एका शेतकरी पुत्राने मुख्यमंत्र्यांकडे एक आगळी वेगळी मागणी केली असून साहेब शेतकऱ्याला लग्नासाठी मुली देईनात. त्यामुळे लाडकी बहीण धर्तीवर… Continue reading ‘साहेब शेतकऱ्याला लग्नासाठी मुली देईनात’ शेतकरी पुत्राची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, म्हणाला…

दुष्काळग्रस्तांना वाऱ्यावर सोडून सरकार सुट्टीवर : नाना पटोले

छत्रपती संभाजीनगर : संपूर्ण राज्य दुष्काळात होरपळत असून माता भगिणींना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे. शेतक-यांनी पोटच्या लेकराप्रमाणे वाढवलेल्या फळबागा वाळून गेल्या आहेत. जनावरांना चारा पाणी नाही. पशुधन जगवताना शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. दुष्काळी परिस्थितीचा सामना करत जगण्याचा संघर्ष करणा-या शेतक-याला वा-यावर सोडून सरकार सुट्टीवर गेले आहे. मुख्यमंत्री मूळगावी आराम करत आहेत तर कृषीमंत्री… Continue reading दुष्काळग्रस्तांना वाऱ्यावर सोडून सरकार सुट्टीवर : नाना पटोले

error: Content is protected !!