मुंबई : राज्यात काही ठिकाणी उन्हाचा पारा 40 अंशावर गेला आहे. त्यामुळे राज्यातील फळे, भाजीपाला, नव्याने लागवड केलेल्या रोपांची होरपळ होत आहे. काकडी, केळी, पपई, द्राक्षे, कलिंगड यांसारखी पिके करपून जात आहेत. उन्हाळी पाऊस कमी पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. फळभाज्या कारपल्या उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार या भागातील पपई ची झाडे, फळे करपली… Continue reading अब की बार 40 अंश पार
अब की बार 40 अंश पार
