बॉलिवूड चित्रपटसृष्टीत शोककळा ; लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे निधन

मुंबई : लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचे निधन झालं आहे. गेल्या आठ दिवसांपासून त्यांची तब्येत अचानक खालावली त्यामुळे मुंबईच्या पवईमधील हिरानंदानी इथल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. विक्रम गायकवाड यांनी मुंबईत आज अखेरचा श्वास घेतला. तर दुपारी 4.30 च्या सुमाराद दादरच्या शिवाजी पार्क स्मशानात त्यांच्या पार्थीवावर अंत्यविधी होणार आहेत.… Continue reading बॉलिवूड चित्रपटसृष्टीत शोककळा ; लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे निधन

सचिन पिळगावकरने शेअर केली ‘अशी ही बनवाबनवी’ची “ही” खास आठवण

मुंबई : मराठी सिनेसृष्टीमधील 1988 साली प्रदर्शित झालेला ‘अशी ही बनवाबनवी’ हा असा चित्रपट आहे जो कोणी पाहिला नसेल असं कोणीच नाही. आज 37 वर्षांनीही ‘अशी ही बनवाबनवी’ बद्दल तितकीच चर्चा होते. अजूनही लोक हा चित्रपट पाहायला कंटाळत नाहीत. नुकतीच अभिनेता, दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी ‘अशी ही बनवाबनवी’ची एक आठवण सोशल मीडियात शेअर केली आहे.… Continue reading सचिन पिळगावकरने शेअर केली ‘अशी ही बनवाबनवी’ची “ही” खास आठवण

‘केसरी 2’ चा ट्रेलर अखेर रिलीज..!

मुंबई ( प्रतिनिधी ) : बहुचर्चित असलेला चित्रपट ‘केसरी 2’ चा ट्रेलर आज अखेर रिलीज झाला आहे. अक्षय कुमार, आर. माधवन आणि अनन्या पांडे प्रमुख भुमिकेत असणार आहेत. दरवेळी आपल्या धमाकेदार कहाण्या रुपेरी पडद्यावर आणणारा अक्षय कुमार यावेळी ब्रिटीश राजवटीत अमृतसरमध्ये घडलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाची कहाणी घेऊन आला आहे. हा 3 मिनिटं 2 सेकंदाचा व्हिडीओ… Continue reading ‘केसरी 2’ चा ट्रेलर अखेर रिलीज..!

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा निषेध

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठी चित्रपट अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याबद्दल लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. वादग्रस्त विधानानंतर संबंधित नेत्याने दिलगिरी व्यक्त केल्याने आंदोलन स्थगित करून महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून यापुढे राजकीय लाभासाठी कोणत्याही महिलेचा अपमान होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.… Continue reading अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा निषेध

सिद्धार्थ जाधवने केली भावनिक पोस्ट, काय आहे कारण..?

मुंबई (प्रतिनिधी) : स्टार प्रवाह वाहिनीवरील आता होऊदे धिंगाणा हा कार्यक्रम अभिनेता सिद्धार्थ जाधव होस्ट करतोय. आज या कार्यक्रमाचं 100 भाग पूर्ण झाले असून अभिनेता सिद्धार्थ जाधव भावुक झालाय. अभिनेता सिद्धार्थ जाधव यानं याबाबत सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली असल्याचं पहायला मिळालं. अभिनेता सिद्धार्थ जाधव म्हणाला, मी खूप वेळा पाहायचो की ह्या मालिकेनं 100… Continue reading सिद्धार्थ जाधवने केली भावनिक पोस्ट, काय आहे कारण..?

पुष्पा 2 च्या दिग्दर्शकानं केलं मोठं विधान..!

मुंबई (प्रतिनिधी) : पुष्पा 2 प्रीमियरची घटना अजूनही चर्चेत आहे. पुष्पा 2 च्या प्रीमियरवेळी एका महिलेचा झालेला मृत्यू आणि 9 वर्षाच्या मुलाची गंभीर प्रकृती. या घटनेची पोलिसांकडून अल्लू अर्जुनची चौकशी केली जात आहे. अशातच आता, पुष्पा 2 चे दिग्दर्शक सुकुमार यांनी चित्रपट सृष्टी सोडण्याचे वक्तव्य केल्याने सर्वांनाच मोठा धक्का मिळालाय. हैदराबाद मधील एका कार्यक्रमात सुकुमार… Continue reading पुष्पा 2 च्या दिग्दर्शकानं केलं मोठं विधान..!

आमिर खानने सांगितली त्याची एक वाईट सवय..!

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा आमिर खान हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. त्याची प्रत्येक भूमिका ही एक प्रयोग असते आणि त्यामुळेच त्याला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणूनही ओळखले जाते. एका मुलाखतीत त्याने आपल्या एका वाईट सवयीबद्दल भाष्य केलय. आमिर खान काय म्हणाला..?… Continue reading आमिर खानने सांगितली त्याची एक वाईट सवय..!

अल्लू अर्जुनची तुरूंगातून सुटका ; हात जोडून म्हणाला…

मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिणसह बॉलिवूडवर वेगळी छाप उमटवणारा पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनला काल अटक करण्यात आली होती. हैदराबादच्या संध्या थिएटर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक केली होती. हैदराबादेत झालेल्या या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल झाला होता आणि त्याला चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केली होती. अटकेमुळे अल्लू अर्जुनला रात्र… Continue reading अल्लू अर्जुनची तुरूंगातून सुटका ; हात जोडून म्हणाला…

शाहरूख खान ‘मन्नत’ बंगल्याचे वाढवणार आणखीन 2 मजले ; ‘इतका’ येणार खर्च

मुंबई (प्रतिनिधी) : शाहरूख खान आणि गौरी खानचा मन्नत बंगला सध्या जोरदार चर्चेत आला आहे. शाहरूख खानला त्याच्या मन्नत बंगला आणखीनच आलीशान आणि सुंदर बनवायचा असल्याची माहिती समोर येत आहे. शाहरूख खानची पत्नी गौरी खान हिने महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडे गेल्या महिन्यातच एक अर्ज दिला होता. ज्यामध्ये मन्नत बंगल्याचे आणखी काही मजले वाढवण्याची परवानगी… Continue reading शाहरूख खान ‘मन्नत’ बंगल्याचे वाढवणार आणखीन 2 मजले ; ‘इतका’ येणार खर्च

छोट्या पुढाऱ्याने बिग बॉसच्या मानधनातून घेतली ‘ही’ लाखमोलाची गोष्ट..!

मुंबई (प्रतिनिधी) : बिग बॉस मराठीच्या घरात राहिलेले स्पर्धकांमुळे बिग बॉसकडे बराच प्रेक्षक वर्ग वळला होता. छोटा पुढारी घनश्याम दरवडे, बिग बॉस मराठी सीझन 5 विजेता सुरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, निक्की तांबोळी या स्पर्धकांमुळे बिग बॉस मराठी चांगलाच गाजला होता. प्रत्येक स्पर्धकांने काही ना काही वस्तू खरेदी केल्या. मात्र घनश्याम दरवडे अर्थात छोटा पुढारी याने… Continue reading छोट्या पुढाऱ्याने बिग बॉसच्या मानधनातून घेतली ‘ही’ लाखमोलाची गोष्ट..!

error: Content is protected !!