ऊस उत्पादकांना योग्य हमीभाव मिळावा मिळून आ. सदाभाऊ खोत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्यामध्ये ऊसाला कमी रिकव्हरी असताना देखील तिथल्या साखर कारखान्यांनी 3500 पेक्षा जास्त दर दिलेला आहे. परंतु महाराष्ट्रमध्ये चांगली रिकव्हरी असतात. तरीदेखील अनेक साखर कारखान्यांनी 2500 ते 3200 पर्यंत ऊसाला भाव दिलेला आहे. ही खऱ्या अर्थाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात होणारी लूट आहे. त्यामध्ये आपण हस्तक्षेप करून ज्याप्रमाणे कर्नाटकातील साखर कारखान्यांनी… Continue reading ऊस उत्पादकांना योग्य हमीभाव मिळावा मिळून आ. सदाभाऊ खोत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मनसेचा ‘हा’ बडा नेता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ; मंत्रीमंडळ विस्ताराआधी भेट घेतल्याने चर्चांना उधाण…

मुंबई (प्रतिनिधी) : महायुतीच्या मंत्रीमंडळाचा विस्तार उद्या नागपुरातील राजभवनात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते पक्षश्रेष्ठींच्या भेटीला येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर अनेक राजकीय नेते भेट घेण्यासाठी येत आहेत. अशातच आता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील देखील सागर बंगल्यावर दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, मुलाच्या लग्नाची… Continue reading मनसेचा ‘हा’ बडा नेता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ; मंत्रीमंडळ विस्ताराआधी भेट घेतल्याने चर्चांना उधाण…

मंत्रीमंडळ विस्ताराची यादी दिल्लीत पोहोचली ; अनेक नेते पक्षश्रेष्ठींच्या भेटीला

मुंबई (प्रतिनिधी) : मंत्रीमंडळ विस्तार उद्या नागपुरातील राजभवनात होणार आहे. मंत्रीमंडळ विस्ताराआधीच अनेक नेते पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी घेत असल्याचं पहायला मिळत आहे. मंत्रीमंडळ विस्ताराबाबतची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पाठवली असून त्या यादीवर अंतिम शिक्कामोर्तब आज दुपारी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर काही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर काही नेते उपमुख्यमंत्री… Continue reading मंत्रीमंडळ विस्ताराची यादी दिल्लीत पोहोचली ; अनेक नेते पक्षश्रेष्ठींच्या भेटीला

दूध उत्पादकांच्या अडचणी दूर करण्याचं निवेदन आ. महाडिकांनी मुख्यमंत्र्यांना दिलं

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील वर्षाभरामध्ये निर्माण झालेल्या लंपी आजाराचा प्रादुर्भाव आणि अन्य नैसर्गिक संकटांमुळे गाय दूध उत्पादकांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पावडर आणि बटरचे अनियमित दर, बाजारपेठेतील गाय दुधाची घटलेली मागणी यामुळे गाय दुधाचा व्यवसाय खूप अडचणीत सापडला आहे. यातून दिलासा मिळावा म्हणून शासनाकडून गाय दुधाला अनुदान दिले गेले… Continue reading दूध उत्पादकांच्या अडचणी दूर करण्याचं निवेदन आ. महाडिकांनी मुख्यमंत्र्यांना दिलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आ. हसन मुश्रीफ यांनी केले अभिनंदन

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ना. देवेंद्र फडणवीस यांची तिसऱ्यांदा निवड झाली. याबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांनी फडणवीस यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या. मुंबईमध्ये विधानभवनात मुख्यमंत्री फडणवीस यांचे आमदार मुश्रीफ यांनी अभिनंदन केले. शुभेच्छा देताना आमदार मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून आपल्या नेतृत्वाखाली येत्या पाच वर्षात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होवो.… Continue reading मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आ. हसन मुश्रीफ यांनी केले अभिनंदन

संजय राऊतांनी केला ‘हा’ गौप्यस्फोट..!

मुंबई (प्रतिनिधी) : गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडला. अशातच आता, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आ. संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला असल्याची माहिती समोर येत आहे. संजय राऊत काय म्हणाले..? संजय राऊत म्हणाले,… Continue reading संजय राऊतांनी केला ‘हा’ गौप्यस्फोट..!

महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती मिळणार : खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील जनतेने भाजप आणि महायुतीला निर्विवाद कौल दिला. सर्वात मोठा पक्ष बनलेल्या भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे माझ्यासह तमाम भाजप कार्यकर्त्यांना आनंद आणि समाधान वाटत आहे. नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नूतन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातून महाराष्ट्राची अधिक गतिमान प्रगती होईल. पुढील 5… Continue reading महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती मिळणार : खा. धनंजय महाडिक

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड..!

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची आज सर्वानुमते निवड झाली असून विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. उद्या देवेंद्र फडणवीस आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथ घेणार आहेत. हा शपथविधी 5 : 30 च्या सुमारास होणार आहे. उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या अधिकृत निमंत्रण… Continue reading मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड..!

मोठी बातमी ; महायुतीचा विधिमंडळाचा गटनेताच राज्याचा मुख्यमंत्री होणार..!

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूकीचा निकाल हा महायुतीच्या बाजूने लागला असून महायुतीने आपले पारडे जड झाले. त्याचबरोबर, महाविकास आघाडीचा दारूण पराभव झालेला आपल्याला पहायला मिळाला. आता, सत्ता स्थापनेसाठी महायुतीच्या बैठका आणि चर्चा सुरू आहेत. पुढील 5 वर्षे राज्यात आणि केंद्रात महायुती आणि एनडीएची सत्ता असणार आहे. सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भाजपच्या विधीमंडळ… Continue reading मोठी बातमी ; महायुतीचा विधिमंडळाचा गटनेताच राज्याचा मुख्यमंत्री होणार..!

काळजीवाहू मुख्यमंत्री अचानक गावी का रवाना झाले..?

मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला असून महायुती सरकारने तब्बल 234 जागा जिंकल्या आहेत. सत्ता स्थापनेसाठी आत्ता महायुती बैठका घेत आहेत. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीदरम्यान, सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा करण्यात आली. यानंतरच्या सत्ता स्थापनेबाबत केल्या जाणाऱ्या चर्चा… Continue reading काळजीवाहू मुख्यमंत्री अचानक गावी का रवाना झाले..?

error: Content is protected !!