कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूर जिल्ह्याला पाण्याचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसली, तरीही विदर्भ आणि मराठवाड्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आपल्या जिल्ह्यातही पाण्याचा सुयोग्य वापर आणि नियोजन आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. ते जलसंपदा विभागांतर्गत कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या वतीने आयोजित जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 च्या समारोपीय… Continue reading जिल्ह्यात पाण्याचा सुयोग्य वापर अन् नियोजन आवश्यकच : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
जिल्ह्यात पाण्याचा सुयोग्य वापर अन् नियोजन आवश्यकच : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
