मराठी फिल्मफेअर ॲवॉर्ड्समध्ये पाणी सिनेमाची बाजी..!

मुंबई ( प्रतिनिधी ) : मराठी फिल्मफेअर ॲवॉर्ड्स 2025 चा शानदार सोहळा रंगला. दरवर्षी, या पुरस्कार सोहळ्यात मराठी भाषेतील चित्रपटांमध्ये प्रेक्षक आणि समीक्षकांना प्रभावित करणाऱ्या कलाकार, चित्रपट निर्माते, कथाकार आणि तंत्रज्ञांचा सन्मान केला जातो. या वर्षी, प्रतिष्ठित ब्लॅक लेडीला घरी आणण्याच्या शर्यतीत मराठी चित्रपटातील सर्वोत्तम कलाकारांमध्ये स्पर्धा तीव्र होती. ही ग्लॅमरस संध्याकाळ काल 10 जुलै… Continue reading मराठी फिल्मफेअर ॲवॉर्ड्समध्ये पाणी सिनेमाची बाजी..!

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची सरकारची तयारी : अजित पवार

मुंबई : आम्हाला शेतकऱ्यांची जाणीव आणि कणव आहे पण विरोधकांना शेतकर्‍यांच्या नावावर राजकारण करायचे आहे असे सांगतानाच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची सरकारची तयारी अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करणार्‍या आणि गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना खडेबोल सुनावले. शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे यामध्ये सरकारचे दुमत नाही.शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या… Continue reading शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची सरकारची तयारी : अजित पवार

राज्याच्या विकासासाठी हे अधिवेशन मोलाचं : चंद्रकांत पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली अ. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान भवनमधील त्यांच्या कार्यालयात श्री गणेश मूर्तीची पूजा करून विधिमंडळ कामकाजास प्रारंभ केला. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी संसदीय कार्यमंत्री या नात्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, विधानसभा… Continue reading राज्याच्या विकासासाठी हे अधिवेशन मोलाचं : चंद्रकांत पाटील

मोदी – फडणवीस अधर्मी, जनतेला दिलेली आश्वासनं विरसले : हर्षवर्धन सपकाळ

गडचिरोली : नरेंद्र मोदी हे ११ वर्षापासून पंतप्रधानपदावर आहेत पण ११ वर्षात त्यांनी जनतेल्या दिलेल्या आश्वासनातील एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. मोदी व फडणवीस जे बोलतात ते कधीच करत नाहीत. स्वतःला फकीर म्हणवणारे नरेंद्र मोदी लाखो रुपये किंमतीची जॅकेट्स, लाखो रुपयांचे कपडे वापरतात, महागड्या वस्तू वापरतात, ते योगी नाही तर सत्ताभोगी असून जनतेला दिलेली वचने… Continue reading मोदी – फडणवीस अधर्मी, जनतेला दिलेली आश्वासनं विरसले : हर्षवर्धन सपकाळ

भूल चूक माफ चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय..

मुंबई ( प्रतिनिधी ) : भारत – पाकमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भूल चूक माफ चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांचा भूल चूक माफ हा चित्रपट 9 मे रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. या चित्रपटाची एडवांस बुकिंग देखील सुरू करण्यात आली होती. पण आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी भूल चूक माफ… Continue reading भूल चूक माफ चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय..

सनी देओलचा ‘जाट’ ह्या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

मुंबई (प्रतिनिधी): सनी देओलचा ‘जाट’ हा चित्रपट 10 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शित झालेल्या 5 दिवसातच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला आहे. या चित्रपटाने 4 दिवसांत एकूण 40.62 कोटी रुपये कमावले आहे. जाट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन साऊथचे दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी यांनी केलं आहे. सनी देओलचा ‘जाट’ बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. सोबतच नेटाफिल्स या… Continue reading सनी देओलचा ‘जाट’ ह्या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

वक्फ संशोधन विधेयकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले..!

मुंबई : लोकसभेत अखेर आज वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आलं आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर केलं. वक्फ सुधारणा विधेयकावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी या विधेयकाच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता या वक्फ संशोधन विधेयकावर प्रतिक्रिया देताना विरोधकांव जोरदार… Continue reading वक्फ संशोधन विधेयकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले..!

वीज बील स्वस्त करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा हवेतच विरली: अतुल लोंढे

मुंबई : भारतीय जनता पक्ष युती सरकार राज्यातील जनतेची घोर फसवणूक करत आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यास सरकारने चालढकल चालवली आहे. शेतकरी कर्जमाफी देण्यासही सरकार तयार नाही आणि १ एप्रिलपासून २०२५ पासून वीज बिल स्वस्त केले जाईल ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणाही फुसका बारच निघाला असून सर्वसामान्य जनतेला मात्र वीज बिलाचा शॉक… Continue reading वीज बील स्वस्त करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा हवेतच विरली: अतुल लोंढे

error: Content is protected !!