मुंबई (प्रतिनिधी) : राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कोरोनाने मृत झालेल्यांची संख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर परिस्थिती आणखी हाताबाहेर जाऊ नये, अधिकाधिक नागरिक बाधित होऊ नयेत, संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी १४ एप्रिलच्या रात्री ८ पासून ३० एप्रिलच्या रात्रीपर्यंत असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव… Continue reading उद्या रात्रीपासून १५ दिवस राज्यात संचारबंदी : मुख्यमंत्र्यांची घोषणा