मुंबई (प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत असल्याचं पहायला मिळत आहे. विधानसभा निवडणूकांसाठी महायुतीमध्ये जागा वाटपावरून कोणतेही मतभेद नसून जागावाटपाचा 80 टक्के पेपर सोडविला असून 20 टक्के केवळ राहिला असल्याचं वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हरियाणा निवडणूक विजयानंतर माध्यमांशी बोलताना केलं आहे. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले..? देवेंद्र फडणवीस पुढे… Continue reading महायुतीच्या जागावाटपांबद्दल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले..?
महायुतीच्या जागावाटपांबद्दल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले..?
