थंडीनंतर आता, कोल्हापुरकर घेणार पाऊसाचा अनुभव..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडी जाणवत होती. मात्र कालपासून अचानक वातावरणात बदल झाला आहे. ढगाळ वातावरण झाल्याने येत्या 2 – 3 दिवसात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे. किमान तापमान 15 वरून 19 अंशावर गेले असून बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फॅगल चक्रीवादळाच्या इफेक्टमुळे कोल्हापुरातील तापमानावर परिणाम झाल्याने एकाच महिन्यात थंडी,… Continue reading थंडीनंतर आता, कोल्हापुरकर घेणार पाऊसाचा अनुभव..!

महाराष्ट्रात कधीपर्यंत पडणार पाऊस ?

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : मागील काही दिवस झाले पाऊसाने हजेरी लावलेली असून पावसांचा हंगाम संपला असून देखील सर्व जिल्ह्यातील ठिकठिकाणी पाऊस पडत आहे.तर मान्सूनचा पाऊस पूर्णपणे परतला असला तरीही राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडत आहे.या पाऊसामुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे.आता भात कापणीचे काम सुरु आहे.तर सोयाबीन,भुईमूग काढणी… Continue reading महाराष्ट्रात कधीपर्यंत पडणार पाऊस ?

बेंगळुरूमध्ये पावसाचे थैमान, टॉसला विलंब

बेंगळुरू वृत्तसंस्था – भारत विरूध्द न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका आजपासून सुरू होणार आहे. या कसोटीचा पहिला सामना आज बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पण बेंगळुरूमध्ये सध्या जोरदार पावसामुळे सध्या मैदान कव्हरने झाकले आहे. पाऊस थांबल्यानंतर काही वेळाने टॉस होणार असल्याची माहिती मिळत आहे. भारत सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.… Continue reading बेंगळुरूमध्ये पावसाचे थैमान, टॉसला विलंब

राज्यात पावसाचा जोर वाढणार

कोल्हापूर (प्रतिनिधी ) – महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला आहे. राज्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरूच आहे. पुढचे सहा – सात दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. 9 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत राज्यात पाऊस पडणार आहे. आजपासून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि… Continue reading राज्यात पावसाचा जोर वाढणार

कोल्हापूर जिल्हयात परतीच्या पावसाचा जोर कायम

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी परतीचा पाऊस जोरदार झाला. अनेक ठिकाणच्या पिकांच्या नुकसानीस कारणीभूत ठरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 7.1 मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर, गगनबावडयात सर्वाधिक 18. 4 मिलीमीटर इतका पडला आहे. त्याचखालोखाल 13.8 मिलीमीटर पाऊस पडला आहे. “येत्या 10 ऑक्टोबर पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे”. जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर… Continue reading कोल्हापूर जिल्हयात परतीच्या पावसाचा जोर कायम

कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट, राज्यात पुढील 4-5 दिवस पावसाची शक्यता

कोल्हापूर – गेल्या 3 दिवसांपासून वीजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने राज्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गोदावरी, कृष्णा आणि कोयना नद्यांच्या खोऱ्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात पुढील 4 ते 5 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर ,… Continue reading कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट, राज्यात पुढील 4-5 दिवस पावसाची शक्यता

स.म. लोहिया परिसरातील इमारतीवर कोसळली वीज

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : शाळा आणि महाविद्यालय असल्यामुळे न्यू महाद्वार रोडवर नेहमीच वाहनांची वर्दळ सुरू असते. अचानक जोराचा आवाज आल्याने तेथून जाणाऱ्या नागरिकांना नेमके काय झाले हे कळाले नाही. स.म. लोहिया हायस्कूलसमोरील इमारतीवर वीज पडल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. क्षणार्धात घडलेल्या या प्रसंगामुळे तेथे असणाऱ्या नागरिकांचा थरकाप उडाला. सारा परिसर आवाजाने हादरून गेला होता. वीज… Continue reading स.म. लोहिया परिसरातील इमारतीवर कोसळली वीज

जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1 हजार 500 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.14 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, वेदगंगा नदीवरील- शेणगाव, ताम्रपर्णी नदीवरील -चंदगड, भोगावती नदीवरील- खडक कोगे दुधगंगा नदीवरील -दत्तवाड, सिध्दनेर्ली व बाचणी, वारणा नदीवरील… Continue reading जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1 हजार 500 क्युसेक विसर्ग

जिल्ह्यातील 23 बंधारे पाण्याखाली ; राधानगरी धरणातून 4 हजार 356 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर,( प्रतिनिधी ) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.27 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्र. 5 व 6 खुले असून सध्या धरणातून 4 हजार 356 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, वेदगंगा नदीवरील- शेणगाव, ताम्रपर्णी नदीवरील -चंदगड, भोगावती नदीवरील-… Continue reading जिल्ह्यातील 23 बंधारे पाण्याखाली ; राधानगरी धरणातून 4 हजार 356 क्युसेक विसर्ग

जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली , राधानगरी धरणातून 2 हजार 928 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.29 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार सध्या धरणातून 2 हजार 928 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, वेदगंगा नदीवरील- शेणगाव, ताम्रपर्णी नदीवरील- चंदगड, भोगावती नदीवरील- खडक कोगे, दुधगंगा नदीवरील -दत्तवाड, सिध्दनेर्ली व बाचणी, वारणा… Continue reading जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली , राधानगरी धरणातून 2 हजार 928 क्युसेक विसर्ग

error: Content is protected !!