सेंद्रीय शेती करत असताना ‘या’ गोष्टींची घ्यावी काळजी : !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सेंद्रिय शेती ही एक अशी शेती पद्धत आहे ज्यामध्ये रासायनिक खते कीटकनाशके आणि इतर कृत्रिम रसायनांचा वापर टाळून नैसर्गिकरित्या पिके आणि प्राणीधन वापरले जाते. सेंद्रिय शेती मातीची सुपीकता वाढवते, पाण्याची धारण क्षमता वाढवते आणि मातीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढवते. कीटकांना नियंत्रित करण्यासाठी फेरोमोन, कीटकनाशक वनस्पती वापर सेंद्रिय शेती पर्यावरणासाठी हानिकारक नाही. समाजात आरोग्य… Continue reading सेंद्रीय शेती करत असताना ‘या’ गोष्टींची घ्यावी काळजी : !

प्लास्टिक किंवा कागदाच्या कपात चहा घेताय? : जाणुन घ्या…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीमध्ये आपल्याला चहा तर लागतोच. जागोजागी चौकाचौकात कट्ट्यावर मित्रांच्या बरोबर थंडीमध्ये चहा प्यायची मजाच वेगळी असते. पण हा चहा थेट कॅन्सरला निमंत्रण देऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्ही घेत असलेल्या चहामुळे नव्हे तर तुम्ही चहा प्लास्टिकच्या कपामध्ये त्यामुळे धोका होऊ शकतो. या कपाऐवजी… Continue reading प्लास्टिक किंवा कागदाच्या कपात चहा घेताय? : जाणुन घ्या…

भविष्यात मानव जातीला वाचायचे असेल तर वृक्षसंवर्धन गरजेचे : मधुकर बाचूळकर

आजरा (प्रतिनिधी) : सध्या बेसुमार वृक्ष तोड आणि उद्योग इंडस्ट्रिज मुळे वृक्ष नष्ट होत आहेत. त्यामुळे पर्यावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बनडाय ऑक्साईड याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ग्लोबन वार्मिंग वाढून तापमान वाढ होत आहे. अनेक रोगराईला सामोरे जात आहोत. त्यामुळे मानव जातीला वाचायचे असेल तर वृक्ष संवर्धन गरजेचे आहे. असे मत वनस्पतीशास्त्र प्रमुख प्रा.… Continue reading भविष्यात मानव जातीला वाचायचे असेल तर वृक्षसंवर्धन गरजेचे : मधुकर बाचूळकर

‘या’ ठिकाणी राहतात सर्वांधिक श्रीमंत शेतकरी..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा अशा राज्यात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. प्रामुख्याने शेती करणारे शेतकरी हे काळानुसार आधुनिक शेती करत आहेत. आधुनिकीकरणाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये खूप प्रगती केलेली आपल्याला पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील सर्वांधिक श्रीमंत शेतकरी कोणत्या राज्यात कोणत्या गावात राहतात हे माहित आहे का तुम्हाला..?… Continue reading ‘या’ ठिकाणी राहतात सर्वांधिक श्रीमंत शेतकरी..!

किरण पुरंदरेंचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या वतीने सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं झाला मानपत्र देवून सत्कार, पुरंदरे दांपत्याचा विलक्षण जीवन प्रवास ऐकून श्रोते भारावले. चिमणीचं अस्तित्व निसर्गातून कमी होत चालले आहे. निसर्गाशी संवाद साधला जात नाही. पशू पक्ष्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी वृक्ष लागवड चळवळ जोमानं राबवली पाहीजे,असं आवाहन प्रख्यात निसर्ग आणि पक्षी अभ्यासक… Continue reading किरण पुरंदरेंचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या वतीने सत्कार

जागतिक मृदा दिन ‘का’ साजरा केला जातो : जाणून घ्या

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक मृदा दिन हा दरवर्षी 5 डिसेंबरला साजरा केला जातो. हा दिवस मिट्टीच्या महत्त्वाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी समर्पित आहे. माती आपल्या जीवनचक्राचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ती आपल्याला अन्न, पाणी आणि इतर अनेक नैसर्गिक साधनसंपत्ती पुरवते. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश असा आहे की सर्वसामान्यांनाही मातीचे महत्त्व कळावे… Continue reading जागतिक मृदा दिन ‘का’ साजरा केला जातो : जाणून घ्या

मध्य महाराष्ट्र, कोकण अन् कोल्हापूर जिल्ह्याला यलो अलर्ट..!

मुंबई (प्रतिनिधी) : बंगालच्या उपसागरात धडकलेल्या फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवस पाऊस पडणार आहे. असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. आज मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. तर IMD ने आज (बुधवार) राज्यात मध्य महाराष्ट्र, कोकणात सिंधूदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याला वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. भारतीय… Continue reading मध्य महाराष्ट्र, कोकण अन् कोल्हापूर जिल्ह्याला यलो अलर्ट..!

आज साजरा केला जातो वन्यजीव संरक्षण दिन..!

मुंबई ( प्रतिनिधी ) : मानव आणि निसर्ग यांच्यातील नातं खूप जुनं आणि अतुट आहे. आज दिवस जगभरात वन्यजीव संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो, ज्याचा मुख्य उद्देश निसर्गाचे संरक्षण आणि वन्यजीवांच्या अस्तित्वाला पाठबळ देणे आहे. यंदाच्या वन्यजीव संरक्षण दिनाची थीम, ‘कनेक्टिंग पीपल अँड प्लॅनेट: एक्सप्लोरिंग डिजिटल इनोव्हेशन इन वाइल्डलाइफ कॉन्झर्व्हेशन’ अशी आहे. 2012 पासून,… Continue reading आज साजरा केला जातो वन्यजीव संरक्षण दिन..!

थंडीनंतर आता, कोल्हापुरकर घेणार पाऊसाचा अनुभव..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडी जाणवत होती. मात्र कालपासून अचानक वातावरणात बदल झाला आहे. ढगाळ वातावरण झाल्याने येत्या 2 – 3 दिवसात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे. किमान तापमान 15 वरून 19 अंशावर गेले असून बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फॅगल चक्रीवादळाच्या इफेक्टमुळे कोल्हापुरातील तापमानावर परिणाम झाल्याने एकाच महिन्यात थंडी,… Continue reading थंडीनंतर आता, कोल्हापुरकर घेणार पाऊसाचा अनुभव..!

तुळशीचे ‘हे’ जबरदस्त आरोग्यदायी फायदे माहिती आहेत का तुम्हाला : जाणुन घ्या

कोल्हापूर (प्रतिनिधी) : तुळशीच्या रोपाला केवळ धार्मिकच महत्त्व नाही,तर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही ते खूप उपयोगी आहे. तुळशीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल सारखे गुणधर्म असतात. अशा स्थितीत जर तुम्ही दररोज रिकाम्या पोटी तुळशीची पाच पाने चघळली तर ते तुमच्या शरीरातून अनेक आजार दूर होऊ शकतात. येथे तुम्ही तुळशीच्या पानांचे सेवन करण्याचे काही फायदे जाणून घ्या. ताप,सर्दी… Continue reading तुळशीचे ‘हे’ जबरदस्त आरोग्यदायी फायदे माहिती आहेत का तुम्हाला : जाणुन घ्या

error: Content is protected !!