कोल्हापूर (प्रतिनिधी) : सेंद्रिय शेती ही एक अशी शेती पद्धत आहे ज्यामध्ये रासायनिक खते कीटकनाशके आणि इतर कृत्रिम रसायनांचा वापर टाळून नैसर्गिकरित्या पिके आणि प्राणीधन वापरले जाते. सेंद्रिय शेती मातीची सुपीकता वाढवते, पाण्याची धारण क्षमता वाढवते आणि मातीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढवते. कीटकांना नियंत्रित करण्यासाठी फेरोमोन, कीटकनाशक वनस्पती वापर सेंद्रिय शेती पर्यावरणासाठी हानिकारक नाही. समाजात आरोग्य… Continue reading सेंद्रीय शेती करत असताना ‘या’ गोष्टींची घ्यावी काळजी : !
सेंद्रीय शेती करत असताना ‘या’ गोष्टींची घ्यावी काळजी : !
