जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण होते. या निर्णयानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आहे. याविरुद्ध भारताने आता पाकिस्ताना विरोध काही ठोस निर्णय घेतले आहेत. भारताचे महत्वाचे निर्णय यामध्ये पाकिस्तान दहशतवादाविरोधात ठोस पाऊल उचलत नाही तोपर्यंत सिंधू जल… Continue reading पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केली पाकिस्तानची कोंडी
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केली पाकिस्तानची कोंडी
