पवित्र अमरनाथ गुहेतून बाबा बर्फानी यांचे पहिले छायाचित्र समोर आले आहे. यावेळी बर्फापासून बनलेले शिवलिंग सुमारे ७ फूट उंच आहे.
ख्रिश्चन लोकांमध्ये गुड फ्रायडे आणि इस्टर संडे दे दिवस अत्यंत पवित्र मानले जातात. या दिवशी ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवणारे लोक
देवगड ( प्रतिनिधी ) : देवगड तालुक्यातील मिठबाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात हनुमान जन्मोत्सवाने मंदिरातील चैत्र मासातील वार्षिक उत्सवाची
दरवर्षी चैत्र पौर्णिमा हस्त नक्षत्रावर जोतिबा यात्रेचा मुख्य दिवस असतो. यासाठी पहाटे पाच ते सहा वाजता श्री जोतिबाचा शासकीय महाअभिषेक
आहिल्यानगर : महाराष्ट्रातील प्रत्येक गावात मारुतीचे मंंदिर पाहायला मिळते. प्रत्येक ठिकाणी मारुतीचे पुजा केली जाते. पण महाराष्ट्रातील या गावामध्ये मारुतीची
शिरोळ ( प्रतिनिधी ) : शिरोळ येथील ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब माळी यांच्या निवासस्थानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजमधील गिजवणे ओढ्याजवळील रस्त्यावर झालेल्या दुर्दैवी अपघातात ७८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. ही घटना १५ मे रोजी सकाळच्या सुमारास गडहिंग्लज ते आजरा मार्गावर घडली. शरद बाबुराव
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : येथे विमानतळ उभारण्याची संकल्पना ज्यांनी मांडली, त्या ‘छत्रपती राजाराम महाराज’ यांच्या नावाने या विमानतळाचे नामकरण व्हावे, ही कोल्हापूरकरांची दीर्घकालीन मागणी आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : मे महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरमधील नामांकित प्रशिक्षक मनिष मारुलकर यांना जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून बुद्धिबळ प्रशिक्षकांना देण्यात येणारी फिडे इन्स्ट्रक्टर ही मानाची पदवी नुकतीच जाहीर झाली आहे. हैदराबाद येथे जागतिक बुद्धिबळ संघटना
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करत असताना, जागतिक आरोग्य संघटनेद्वारे आयोजित करण्यात येणारा जागतिक तंबाखू नकार दिवस यंदाही 31 मे रोजी जगभरात साजरा करण्यात
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : गोकुळ अध्यक्षपदावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. दोन वर्ष विश्वास पाटील आबाजी यांच्याकडे अध्यक्षपद तर दोन वर्ष अरुण डोंगळे यांच्याकडे अध्यक्ष पद द्यायचं असं ठरलं
आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यातील कानोली येथे लक्ष्मीदेवी यात्रेचे औचित्य साधून सरपंच सुषमा पाटील यांनी महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या स्पर्धेत 43 महिलांनी
मुंबई (प्रतिनिधी) : दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरचे पडसाद आता देशातील घराघरात पोहोचत आहेत. ७ मे रोजी अयोध्येतील जिल्हा रुग्णालयाच्या आयुष्मान वॉर्डमध्ये पाच मुलांचा जन्म झाला.
टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील टोप येथील मयूर शंकर नलवडे या वडार समाजातील दगडखाण कामगाराच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत 95.80 टक्के गुण प्राप्त करून उत्तुंग यश मिळवत आई वडिलांच्या कष्टाचे चीज
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज येथील काळभैरी रोड, धबधबा मार्ग येथील रानभाग परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय राहुल बसाप्पा आयवळे या मुलाने परीक्षेत अपयश आल्याने मानसिक नैराश्यातून आपली जीवनयात्रा संपवली. मयत राहुल
देवगड (प्रतिनिधी) : माध्यमिक शालांत परिक्षेचा देवगड तालुक्याचा निकाल ९८.५२ टक्के लागला असुन या सर्व गुणवंत विदयार्थ्यांना प्रोत्सहान व इतर विदयार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी तहसिदार रमेश पवार यांनी १० वीच्या गुणवंत
मुंबई : राज्यातील शेतकरी आधीच संकटात असताना पुन्हा त्याच्यावर संकट आले आहे. मे महिन्यात अवकाळी पावासाने झोपडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना राज्यातील भाजपा युतीचे