पवित्र अमरनाथ गुहेतून बाबा बर्फानी यांचे पहिले छायाचित्र समोर आले आहे. यावेळी बर्फापासून बनलेले शिवलिंग सुमारे ७ फूट उंच आहे.
ख्रिश्चन लोकांमध्ये गुड फ्रायडे आणि इस्टर संडे दे दिवस अत्यंत पवित्र मानले जातात. या दिवशी ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवणारे लोक
देवगड ( प्रतिनिधी ) : देवगड तालुक्यातील मिठबाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात हनुमान जन्मोत्सवाने मंदिरातील चैत्र मासातील वार्षिक उत्सवाची
दरवर्षी चैत्र पौर्णिमा हस्त नक्षत्रावर जोतिबा यात्रेचा मुख्य दिवस असतो. यासाठी पहाटे पाच ते सहा वाजता श्री जोतिबाचा शासकीय महाअभिषेक
आहिल्यानगर : महाराष्ट्रातील प्रत्येक गावात मारुतीचे मंंदिर पाहायला मिळते. प्रत्येक ठिकाणी मारुतीचे पुजा केली जाते. पण महाराष्ट्रातील या गावामध्ये मारुतीची
शिरोळ ( प्रतिनिधी ) : शिरोळ येथील ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब माळी यांच्या निवासस्थानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त
मुंबई : नागरी लष्करी समन्वयासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे. वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीत एकनाथ शिंदे, अजित पवारही उपस्थित होते. तीनही दलाचे अधिकारी बैठकीला उपस्थित राज्य
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : समाज माध्यमांमध्ये प्रभावी ठरलेल्या युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी नागपूरमधून राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. नागपूर आणि वर्धा शहरातील सामाजिक, राजकीय आणि डिजीटल क्षेत्रातील कार्यक्रमांमध्ये
महागाव ( प्रतिनिधी) : महागाव (ता.गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निकने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात कॅम्पस मुलाखतीतून सर्वाधिक ६४८ विद्यार्थ्यांना देशभरातील नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळाल्या. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बारा
मुंबई : भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे"हमारे पास तुम्हारी पुरी जानकारी है, हिंदू शेरनी तू कुछ दिन की
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : बांदा येथील इन्सुली तपासणी नाक्यावर आज सकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या धडक कारवाईत २३ लाख ९७ हजार रुपये किंमतीची अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. गोव्याहून
कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज (रविवार) बार असोसिएशनच्या कार्यकारिणीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांची सर्किट हाऊस येथे भेट घेतली. तसेच सर्किट बेंचबाबत राज्य शासनाने मुख्य न्यायाधीशांकडे प्रस्ताव
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोव्हिड व भारत चीन सीमा वादामुळे स्थगित असलेली कैलास मानसरोवर यात्रा पाच वर्षानंतर या वर्षापासून सुरू होत आहे.कैलास मानस सरोवर यात्रेचे नियोजन भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत
हैदराबाद (वृत्तसंस्था) : हैदराबादमध्ये एका महिला डॉक्टरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. डॉक्टरला अटक करण्याचं कारणही तितकंच धक्कादायक आहे. या महिला डॉक्टरला कोकेनसह अटक करण्यात आली आहे. या डॉक्टरने तब्बल 5
सातारा (प्रतिनिधी) : उज्जैनला देव दर्शनासाठी निघालेल्या भक्तांवर काळाने घाला घातला आहे. सातारा येथे झालेल्या या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. सातारा
मुंबई (प्रतिनिधी) : ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानच्या कुरापती अद्याप सुरूच आहेत. युद्धविरामाच्या घोषणेनंतर अवघ्या तीन तासातच पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्नदेखील करण्यात आला. भारतीय लष्कराने मात्र पाकिस्तानचे
मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तानदरम्यान अमेरिकेच्या मध्यस्थितीने शस्रसंधी झाल्याच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाना साधलाय. भारत सरकार ट्रम्पला मध्यस्थीत घालून पाकिस्तान
दिल्ली : भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम झालेला आहे. भारत सरकारच्यावतीने परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भारत पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी सहमत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की,