कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : करवीर महात्म ग्रंथात उल्लेख असलेल्या जयंती नदी शेजारील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात अगस्ती ऋषी यांनी
गगनबावडा ( प्रतिनिधी) : गगनबावडा येथील गगनगडावरील हजरतवली गैबीसाहेब व श्री विठ्ठलाईदेवीचा उरूस उत्सव गुरुवारी (दि. 9 ) रोजी आहे.
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : आजपासून नवीन वर्षाची सुरूवात होत आहे. यानिमित्तानं देवदर्शन घेत नववर्षाचं स्वागत केलं जातेय. कोल्हापुरातल्या महालक्ष्मी
नाशिक : संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथील सप्तशृंगी माता मंदिर नव वर्षानिमित्त भाविकांना दर्शनासाठी रात्रभर
कोल्हापूर (प्रतिनिधी) : अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळाच्या वतीने काढण्यात येत असलेल्या श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमेचे 30 डिसेंबर रोजी कोल्हापुरात
कोल्हापूर (प्रतिनिधी) : इतिहासाचा भाग बनण्याची आणि भारताचा अभिमान बाळगण्याची ही एक संधी हिंदू धर्मगुरू दशनाम गोसावी आखाडा संचलित ॐ
कोल्हापूर (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात केलेल्या कामांमुळे महायुतीचा विजय सुकर झाला. त्यांनी दिलेली जबाबदारी सर्वांच्या साथीने पूर्णत्वास घेवून जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे
कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणारे डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष तथा कुलपती डॉ. संजय पाटील यांचा एकसष्ठी सोहळा १८ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. खासदार शाहू महाराज
कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाडमधील एका महाविद्यालयाच्या गेटसमोर उघड्यावर गांजाचे सेवन करताना दोघांना तर विक्री करताना एकाला असे तिघांना कुरुंदवाड पोलिसांनी अटक केलीय. अमन शफी अत्तार (वय २४) आणि साद महेनुद्दीन
कोल्हापूर (प्रतिनिधी) : महायुती सरकारने शपथविधी घेतल्यानंतर शंभर दिवसाच्या करावयाच्या कामांच्या उद्दिष्टांमध्ये शक्तीपीठ महामार्गाचा समावेश केला आहे. त्यामुळे दुसरीकडे आता शेतकरी देखील आपल्या आंदोलनाची तीव्रता वाढवण्याच्या तयारीत आहेत. पुढील आंदोलनाची
मुंबई : भाजपा युती सरकारमधील मंत्र्यांचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला नाही. शेतकऱ्यांना भिकारी म्हणून अपमान करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावर बसण्याचा अधिकार नाही. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या माणिकराव कोकाटे
कोल्हापूर ( प्रतिनिधी ): केंद्र शासनाच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने १९ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये राज्यव्यापी 'जय शिवाजी जय भारत' पदयात्रा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूर ( प्रतिनिधी ): महानगरपालिका हद्दीतील दुकान गाळ्यांच्या भाडे आकारणीबाबत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासोबत बैठक घेऊन विषय मार्गी लावण्यात येईल, असे
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या महाविद्यालयात "ऑटो रीवोल्युशन एक्सपो” उत्साहात संपन्न झाले. मेकॅनिकल विभागातर्फे आयोजित या प्रदर्शनात बैलगाडीच्या चाकापासून ते अद्ययावत दुचाकी वाहनांपर्यंतचा प्रवास उलगडून दाखवण्यात
कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतर देखील नवीन जागामालक किंवा ताबेदारांना थकबाकीची रक्कम भरावी लागेल. त्यामुळे जागा वापरासह विजेची गरज असो किंवा नसो. मात्र
सांगली (प्रतिनिधी) : छातीरोग विशेषतज्ञ , जनस्वास्थ्यचे संपादक आणि साहित्यिक डॉ. अनिल मडके यांना दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडून निमंत्रण मिळाले आहे. हे संमेलन २३
कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील हणमंतवाडी येथील श्री बलभीम सह.विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी विक्रम शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी एस. एम. थैल सहकारी अधिकारी श्रेणी २ अधिन
टोप (प्रतिनिधी) : टोप येथे गेल्या काही दिवसांपासून मध्यवस्तीत रासाई मेडिकल, भगवा चौक, विठ्ठल मंदिर, माळवाडी भागात एका वानराने धुमाकूळ घातला होता. अनेक नागरिक मर्कटलीलांनी त्रस्त झाले होते. हे वानर