नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) 2014 पूर्वी गेल्या 10 वर्षांत अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) छाप्यांमध्ये मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत 86 पट वाढ
मुंबई : लोकसभा निवडणूक प्रचार सुरु झाल्यापासून सत्ताधारी भाजपा, शिवसेना पक्षाने आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केले आहे व त्याबाबतची रितसर
धुळे : समान नागरी कायदा म्हणजे आपल्या सर्वांचे आरक्षण संपुष्टात आणण्याचे कुटील कारस्थान असल्याचा खळबळ जनक आरोप माजी आमदार अनिल
मुंबई - सध्या लोकसभा रणांगण चालू आहे. त्यामुळे राजकीय वातावरण थोडे तापल्याच चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील सगळ्या पक्षांनी जोरदार
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे तर देशाच्या राजकारणात शदर पवार यांना बेरजेच्या राजकारणासाठी ओळखले जाते. पक्षफुटीनंतरही मागील काही दिवसांपासून शरद
दिल्ली : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स मध्ये बिघाड झाल्याच्या आणि केरळच्या कासारगोड येथील मॉक मतदानादरम्यान भाजपच्या बाजूने मते नोंदवल्याच्या आरोपांची तपासणी
नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) 2014 पूर्वी गेल्या 10 वर्षांत अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) छाप्यांमध्ये मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत 86 पट वाढ झाली आहे. त्याच वेळी, मागील याच कालावधीच्या तुलनेत अटक आणि
मुंबई : लोकसभा निवडणूक प्रचार सुरु झाल्यापासून सत्ताधारी भाजपा, शिवसेना पक्षाने आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केले आहे व त्याबाबतची रितसर तक्रारही काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. आता पुन्हा एकदा
धुळे : समान नागरी कायदा म्हणजे आपल्या सर्वांचे आरक्षण संपुष्टात आणण्याचे कुटील कारस्थान असल्याचा खळबळ जनक आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर
मुंबई - सध्या लोकसभा रणांगण चालू आहे. त्यामुळे राजकीय वातावरण थोडे तापल्याच चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील सगळ्या पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. गेले दोन दिवस झाले लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे तर देशाच्या राजकारणात शदर पवार यांना बेरजेच्या राजकारणासाठी ओळखले जाते. पक्षफुटीनंतरही मागील काही दिवसांपासून शरद पवार यांनी एकएक मोहरा जोडण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. अलीकडे
दिल्ली : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स मध्ये बिघाड झाल्याच्या आणि केरळच्या कासारगोड येथील मॉक मतदानादरम्यान भाजपच्या बाजूने मते नोंदवल्याच्या आरोपांची तपासणी करावी, असे आदेश न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या
कागल : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून संजय मंडलिक तर महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती रिंगणात उतरले आहेत.दोन्ही बाजूकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.यामुळं जिल्ह्यातील लोकसभेच वातावरण चांगलंच तापलं आहे.
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणूकीपुर्वी काही महिने राजकीय उलथा पालथ घडल्या आणि जे मित्र गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचार करत होते तेच या निवडणुकीत शत्रू झाले आहेत आणि
मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा हा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे . या आधी 2021 साली पॉर्नोग्राफी प्रकरणात चर्चेत आला होता. त्याला अटक देखील करण्यात आली
रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर महायुतीकडून भाजप आणि शिवसेनेनेही दावा केला होता. एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी हा मतदार संघ शिवसेनेला मिळावा यासाठी आग्रह धरला होता.
सोलापूर: 33 महिने आम्ही काय सहन केलंय, हे आम्हाला माहित आहे. देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही क्षणी अटक झाली असती. महाविकास आघाडीच्या काळात तशी वेळ आली होती. त्यावेळी मी प्रदेशाध्यक्ष होतो. असं
बारामती - सध्या लोकसभा वारे वाहत आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत. या दरम्यान पवार कुटुंबियामधील संघर्ष पाहायला मिळत आहे. कोणीही एकमेकांवर निशाणा साधायची एक ही संधी सोडत